आ.स्मिताताई वाघ यांनी विधीमंडळात
पुणे येथील भिडेवाडयाचा प्रश्न मांडला..
आमदार स्मिता वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे माळी समाजात त्यांचे अभिनंदन होत आहे .गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न धुळखात पडला होता. ज्या फुले दाम्पत्यांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.त्यांच्या भिडेवाडयाचा वास्तुची दुरावस्था झाली आहे. तो प्रश्न आ.स्मिताताई वाघ यांनी शासनाच्या निर्दशनास आणून दिला.
कळमसरे येथील उपसरपंच व संस्थापक अध्यक्ष खान्देश माळी महासंघाचे मुरलीधर महाजन यांनी केले आहे.
